Homeभिगवणइंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रंगला दिंडी सोहळा

इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रंगला दिंडी सोहळा

इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने दिंडी सोहळा साजरा करत वारकरी सांप्रदायातील श्रद्धा, भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडवले.

विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात हरिपाठ, अभंग गायन, आणि भगव्या पताकांसह गावातून वारी काढली. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थही या दिंडीत सहभागी झाले होते. वेशभूषा, भक्तीमय घोषवाक्ये  सादरीकरणांनी वातावरण पवित्र झाले होते.

या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीचे जतन, समाजशीलता, सामूहिकतेचे भान, आणि आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे हा होता. लहान वयातच वारकरी परंपरेचे मोल शाळेमार्फत शिकवणे ही संकल्पना विशेष कौतुकास्पद ठरली.

या वेळी गावचे सरपंच विनायक रणधीर, उपसरपंच देवेंद्र राऊत, शाळेचे मुख्याध्यापक औदुंबर दराडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल खाडे, उपाध्यक्ष संदीप गायकवाड हे उपस्थिती होते. तसेच कार्यक्रमासाठी सरगुले मॅडम, होळकर मॅडम, काटकर मॅडम, राऊत सर, वनवे सर भुसे सर, मादळे सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक औदुंबर दराडे यांनी विशेष प्रयत्न केले.

मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकवर्गाचा खास उल्लेख करून त्यांच्या मेहनतीबद्दल समाधान व्यक्त केले.स्थानिक ग्रामस्थांनीही शाळेच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

“अशा प्रकारच्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होतो. आजचा दिंडी सोहळा हा ग्रामीण शिक्षण व्यवस्थेच्या प्रगतीचे प्रतीक आहे.”

अनिल खाडे

अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

‘बोट बुडू लागल्यावर दिलेली लाइफ जॅकेट’: जबलपूर दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू कशामुळे झाला?

जबलपूरजवळील नर्मदा नदीवरील बरगी धरणात मध्य प्रदेशच्या पर्यटन विभागाने चालवलेली क्रूझ बोट उलटल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जबलपूर: मध्य प्रदेशच्या पर्यटन विभागाने...

आधुनिक अपील असलेली 10 प्राचीन संस्कृत-प्रेरित बाळाची नावे

मीरा हे कालातीत संस्कृत मूळ नाव आहे ज्याचा अर्थ "प्रकाश, संत स्त्री, समृद्ध." यात भक्ती आणि साहित्यिक वारसा आहे, तरीही तो आधुनिक कुटुंबांमध्ये मऊ,...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1777599095.13b5e81 Source link

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो

पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

‘बोट बुडू लागल्यावर दिलेली लाइफ जॅकेट’: जबलपूर दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू कशामुळे झाला?

जबलपूरजवळील नर्मदा नदीवरील बरगी धरणात मध्य प्रदेशच्या पर्यटन विभागाने चालवलेली क्रूझ बोट उलटल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जबलपूर: मध्य प्रदेशच्या पर्यटन विभागाने...

आधुनिक अपील असलेली 10 प्राचीन संस्कृत-प्रेरित बाळाची नावे

मीरा हे कालातीत संस्कृत मूळ नाव आहे ज्याचा अर्थ "प्रकाश, संत स्त्री, समृद्ध." यात भक्ती आणि साहित्यिक वारसा आहे, तरीही तो आधुनिक कुटुंबांमध्ये मऊ,...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1777599095.13b5e81 Source link

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो

पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...
error: Content is protected !!